मिळणार ट्रॉफी

पाऊस पडला तर कोणाला

भारत फायनलमध्ये गेल्यापासून अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे, याचे उत्तर जाणून घेऊया.

आयसीसीने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी रविवारचा दिवस निश्चित केला आहे.

फायनलचा सामना पूर्ण झाला नाही तर तो दुसऱ्या दिवशी खेळवला जाऊ शकतो.

अंतिम सामन्यात षटकांमध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही

पहिल्या दिवशी सामना जिथे थांबेल तितूनच पुढे दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू होईल.

जर दोन्ही दिवशी खेळ न झाल्यास ट्रॉफी भारताची होईल.

कारण साखळी फेरीत भारत गुणतालिकेत अव्वल होता.