जोडीदाराची पारख करताना या गोष्टी पाहाव्या
जोडीदाराची पारख करताना या गोष्टी पाहाव्या
लग्नाआधीच आपल्या जोडीदाराला मधले 5 गुण ओळखायला हवेत. त्यामुळे कौटुंबिक आयुष्य सुखी आणि समृद्ध होतं.
लग्नाआधीच आपल्या जोडीदाराला मधले 5 गुण ओळखायला हवेत. त्यामुळे कौटुंबिक आयुष्य सुखी आणि समृद्ध होतं.
आपला जोडीदार धार्मिक विचारांचा आहे का हे आधीच पाहिले पाहिजे. धार्मिक विचारांची व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार करते.
आपला जोडीदार धार्मिक विचारांचा आहे का हे आधीच पाहिले पाहिजे. धार्मिक विचारांची व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये सकारात्मक विचार करते.
मन संतुष्ट असेल तर, माणूस सुखी होतो. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आला तरी, अशा व्यक्ती समाधानी असतात.
मन संतुष्ट असेल तर, माणूस सुखी होतो. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आला तरी, अशा व्यक्ती समाधानी असतात.
संतुष्ट मनाच्या व्यक्ती कधीच आपल्या जोडीदाराची साथ सोडत नाहीत. उलट प्रत्येक कठीण प्रसंगांमध्ये खंबीरपणे उभे राहतात.
संतुष्ट मनाच्या व्यक्ती कधीच आपल्या जोडीदाराची साथ सोडत नाहीत. उलट प्रत्येक कठीण प्रसंगांमध्ये खंबीरपणे उभे राहतात.
अध्यात्म बातम्या
हेडलाईनवर क्लिक करा
Guru Margi 2023: डिसेंबरच्या शेवटी गुरूचं राशीपरिवर्तन! नवीन वर्षात भाग्यवान ठरणार या राशीचे लोक
लग्नासाठी कुंडलीतील गुण जुळणं का महत्त्वाचं? इथं ओक्के असेल तरच उडवा बार
अचानक मोठा धनलाभ! आदित्य-मंगळ राजयोग जुळून आल्यानं या राशी होणार मालामाल
आपला होणारा जोडीदार धैर्यवान आहे का हे लग्नाआधी जाणून घ्या. कारण आयुष्य प्रत्येक वळणावर सारखं नसतं.
आपला होणारा जोडीदार धैर्यवान आहे का हे लग्नाआधी जाणून घ्या. कारण आयुष्य प्रत्येक वळणावर सारखं नसतं.
कठीण प्रसंग, संकटं आयुष्यात येतच असतात. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये समजदारपणे निर्णय घेण्याची ताकद जोडीदारात असायला हवी.
कठीण प्रसंग, संकटं आयुष्यात येतच असतात. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये समजदारपणे निर्णय घेण्याची ताकद जोडीदारात असायला हवी.
आपला होणारा जोडीदार स्वतःच्या रागावर किती नियंत्रण ठेवू शकतो हे देखील पाहायला हवं.
आपला होणारा जोडीदार स्वतःच्या रागावर किती नियंत्रण ठेवू शकतो हे देखील पाहायला हवं.
प्रत्येकालाच थोडा फार राग येतो. मात्र, ज्या व्यक्तीचं आपल्या रागावर नियंत्रण नाही तो चांगला जोडीदार होऊ शकत नाही.
प्रत्येकालाच थोडा फार राग येतो. मात्र, ज्या व्यक्तीचं आपल्या रागावर नियंत्रण नाही तो चांगला जोडीदार होऊ शकत नाही.
आचार्य चाणक्य यांच्यामते प्रत्येक व्यक्तीने गोड बोललं पाहिजे, गोड बोलण्याने सगळी कामं होऊ शकतात.
आचार्य चाणक्य यांच्यामते प्रत्येक व्यक्तीने गोड बोललं पाहिजे, गोड बोलण्याने सगळी कामं होऊ शकतात.
मधुर वाणीनं इतरांची मनही जिंकता येतात. गोड बोलणाऱ्या लोकांच्या घरात कायम लक्ष्मीचा निवास असतो.
मधुर वाणीनं इतरांची मनही जिंकता येतात. गोड बोलणाऱ्या लोकांच्या घरात कायम लक्ष्मीचा निवास असतो.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.