दुकानाबाहेर लिंबू मिरची टांगण्याचे फायदे काय?

देशभरात आजही विविध परंपरा मानल्या जातात. युक्त्या केल्या जातात. 

यामध्ये अनेक जण शुभकार्य केल्यावर दरवाजाबाहेर लिंबू-मिरची टांगतात.

पण असे का केले जाते, तुम्हाला माहितीये का?

ही एक युक्ती आहे का की एक अंधश्रद्धा आहे की यामध्ये काही वैज्ञानिक तथ्यसुद्धा जोडले गेले आहेत.

अशी मान्यता आहे की, दुकानाबाहेर किंवा घराबाहेर लिंबू-मिरची टांगल्याने व्यवसायावर वाईट दृष्ट पडत नाही. 

मात्र, याचे ज्योतिषशास्त्रानुसार आणि वैज्ञानिक महत्त्वसुद्धा आहे.

दुकानाबाहेर लिंबू मिरची टांगल्याने दरिद्रता बाहेरच थांबते. 

असे केल्याने घर किंवा दुकानात माता लक्ष्मीचा वास असतो.