रात्रीच्या जेवणात दही खादह्यात मीठ टाकून खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. तसेच पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
दररोज मीठ घालून दही खाऊ नये. कारण यामुळे त्वचेच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच केस गळती, तरुणपणीच केस पांढरे होणं, त्वचेवर पुरळ येणं इत्यादी समस्या जाणवू लागतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)