उन्हाळ्यात या 5 गोष्टींपासून ठेवा अंतर 

सध्या सर्वत्र प्रचंड उकाडा जाणावत आहे.

अशावेळी तुम्हाला आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी.

उन्हाळ्यात तुम्ही काही गोष्टींपासून अंतर ठेवायला हवे. 

वाराणसी येथील डॉ. रितू गर्ग यांनी माहिती दिली. 

या ऋतूमध्ये अंजीरचे सेवन करू नये.

तसेच तुम्ही खजूरही खाऊ नये.

इतकेच नव्हे तर उन्हाळ्यात तुम्ही ड्रायफ्रूटही खाऊ नये.

तसेच तुम्ही उन्हाळ्यात पपई आणि द्राक्ष खाऊ नये.

उन्हाळ्यात तुम्ही हे सर्व खाल्ले तर तुम्ही आजारी पडू शकतात.