मालिकांमध्येही पुन्हा लग्न करण्याचा ट्रेंड

हल्ली पुन्हा लग्न करण्याचा ट्रेंड सर्वत्र सुरू आहे.

मालिकांमध्ये पुन्हा लग्न करण्याचा लग्न करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.

घरोघरी मातीच्या चुली मालिकेत जानकी आणि ऋषिकेश यांचं पुन्हा लग्न

जानकी-ऋषिकेशच्या लग्नाच्या 10 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते पुन्हा लग्न करत आहेत.

जानकीचा मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम देखील थाटात पार पडला.

त्यानंतर जानकी-ऋषिकेशचा संगीत सोहळा पार पडणार आहे.

संगीत सोहळ्यात जानकी-ऋषिकेशच्या प्रेमाचा प्रवास उलगडणार आहे.

ओवीच्या हट्ट्पायी जानकी आणि ऋषिकेश यांचं रणदिवे कुटुंब पुन्हा लग्न देत आहेत.