मूतखड्याच्या त्रासात चुकूनही खाऊ नये अशा भाज्या!

आजकाल मूतखड्याचा त्रास झाला आहे सामान्य.

यात सोसावं लागतं असह्य दुखणं.

संतुलित आहार आणि योग्य उपचार घेतल्यास हा त्रास होऊ शकतो दूर.

डॉ. अनुपम किशोर यांनी याबाबत दिली आहे माहिती.

डॉक्टरांनी सांगितलं, मूतखड्याच्या त्रासात टोमॅटो खाऊ नये.

वांगी, मिरचीसुद्धा कमी खावी.

पालक आणि काकडीपासून दूर राहावं.

हिरव्या पालेभाज्या आणि सलाड जास्तीत जास्त खावं.

शिमला मिरची, केळं, मटर, बीन्स, लिंबू खाणं उत्तम, असं डॉक्टर सांगतात.