Vastu Tips: या वास्तु उपायांनी वाढेल घरातील सुख-शांती 

घर बांधताना वास्तूशास्त्र नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे.

पं.हितेंद्र शर्मा यांच्या मते, वास्तुदोषामुळे घरातील सुख-शांतीवर परिणाम होतो.

घरामध्ये वास्तुदोष असल्यास गंगाजल शिंपडणे फायदेशीर ठरते.

घरात सुख-समृद्धी राहावी यासाठी ईशान्य दिशेला कचरा  कुंडी ठेवू नका.

आग्नेय दिशेला धावणाऱ्या 7 घोड्यांचे चित्र लावणे शुभ असते.

घराच्या उत्तर दिशेला वृक्ष-रोपे लावल्यानं सुख-समृद्धी वाढते.

ईशान्य दिशेला तुळस लावल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल.

घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा जेणेकरून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल.

या उपायांचा अवलंब केल्यानं कुटुंबातील लोकांमध्ये प्रेम टिकून राहते.