मोबाईल फोन ही आजकाल जवळपास प्रत्येकाची गरज बनली आहे.

मोबाईलशिवाय दिवसभर घालवणे अनेकांना अवघड आहे.

या मोबाईलमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅटरी.

पण अनेकदा आपल्याकडून छोट्या-छोट्या चुका होतात. परिणामी बॅटरी खराब होते.

जर बॅटरी खराब असेल तर तुमचा मोबाईल फोन निरुपयोगी होईल.

चार्जिंग करताना बहुतेक लोक चुकीचे काम करतात.

काहीवेळा आपण इतर कोणाच्यातरी मोबाईल चार्जरने आपला फोन चार्ज करतो.

इतर चार्जरसह चार्ज केल्याने बॅटरीचे पार्टस खराब होऊ शकतात.

नेहमी आपल्या मोबाईल चार्जरनेच तो चार्ज करण्याचा प्रयत्न करा.

कोणताही चार्जर तुमच्या फोनच्या बॅटरीला सपोर्ट करत नाही.