शरद पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यानं या गोष्टी चुकूनही करू नका

या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

काशीचे ज्योतिषी पंडित संजय उपाध्याय यांच्या मते, ग्रहण काळात लोकांनी या पाच गोष्टी नक्कीच टाळल्या पाहिजेत.

चंद्रग्रहण काळात भाज्या आणि फळे चाकूने कापू नका.

ग्रहण काळात झोपू नये, असे सांगितले जाते.

या काळात पूजा, उपासना, जप आणि तपश्चर्या करावी.

ग्रहण काळात अन्न अजिबात खाऊ नये, असे सांगितले जाते.

हा नियम वृद्ध, लहान मुले आणि आजारी लोकांना लागू होत नाही.

या काळात मल-मूत्र विसर्जित करणे देखील निषिद्ध मानले जाते.

तसेच चुकूनही कोणत्याही प्रकारचं मांस आणि दारुचे सेवन करू नका.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही