लग्नाच्या किती दिवसांनंतर घटस्फोट घेऊ शकतो?
लग्नानंतर काही जोडप्यांचे थोड्या दिवसांतच खटके उडायला सुरुवात होतात.
घटस्फोटाच्या दोन परिस्थीती असतात. एकामध्ये पती-पत्नी दोघांनाही घटस्फोट हवा असतो.
More
Stories
बैलासोबत पंगा घेणं व्यक्तीला महागात, प्राण्यानं रागात उचलून फेकलं
सासऱ्यांच्या आठवणीत महिलेनं बनवला बिस्किट हलवा, पाहून लोक म्हणाले...
तर दुसऱ्या परीस्थीतीत दोघांपैकी एकानेच घटस्फोटासाठी याचिका दाखल केलेली असते.
दोन्ही घटस्फोटांसाठी वेगवेगळे नियम असतात.
दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील प्रेम जोशी सांगतात, एकतर्फी घटस्फोट दाखल केला असेल तर तो लग्नाच्या एका दिवसानंतरही दाखल केला जाऊ शकतो.
या प्रकरणात, वेळेची मर्यादा नाही आणि जोडप्यांपैकी कोणीही त्यांना पाहिजे तेव्हा दाखल करू शकतात.
जेव्हा पती-पत्नी दोघांनाही परस्पर संमतीने वेगळे व्हायचे असेल तर एक वर्ष एकत्र राहिल्यानंतर परस्पर घटस्फोट दाखल केला जाऊ शकतो.
त्यानंतरही कोर्टाने तडजोडीसाठी 6 महिन्यांची मुदत दिली आहे. एकदा 6 महिने पूर्ण झाल्यावर, कलम 13B अंतर्गत पुन्हा वेळ दिला जातो.
अनेकदा परिस्थिती पाहून वेळ न देताही घटस्फोट मिळू शकतो. हे न्यायालयावर आहे की जोडप्यांची परिस्थीती पाहून जोडप्याला घटस्फोट दिला जातो.