भारतासाठी अनलकी आहे ICC World Cup चा या वर्षीचा फॉर्मॅट

आयसीसी क्रिकेट World Cup सुरू झाला आहे

शेर काफी सामाजिक होते हैं और झुंड में ही रहते हैं

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये त्याची सुरुवात झाली आहे.

भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत 10 संघ सहभागी होत आहेत.

हा विश्वचषक राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवला जाईल.

म्हणजेच प्रत्येक संघ किमान 9 सामने खेळेल.

1992 च्या विश्वचषकात प्रथमच हे स्वरूप स्वीकारण्यात आले.

1992 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरी गाठता आली नव्हती.

1992 च्या विश्वचषकात भारताला 8 पैकी फक्त 2 सामने जिंकता आले होते.

इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने विजेतेपद पटकावले होते.