तुळशीबाबतीत चुकूनही करू नका अशा चुका!

तुळशीला आहे धार्मिक महत्त्व.

असं म्हणतात की, तुळशीत असतो साक्षात देवी लक्ष्मीचा वास.

त्यामुळे तुळशीची पानं तोडताना घ्यावी विशेष काळजी.

उज्जैनचे ज्योतिषी रवी शुक्ला सांगतात...

कधीच सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्श करू नये.

तुळशीची पानं कधीच कुरतडू नये.

आंघोळ केल्याशिवाय तुळशीला स्पर्श करू नये.

सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, एकादशी आणि रविवार तुळशीची पानं तोडू नये.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.