श्रावणात चुकूनही तोडू नका बेलपत्र! नाहीतर...

5 ऑगस्टपासून सुरू होईल श्रावण.

हा संपूर्ण महिना असतो महादेवांना समर्पित.

महादेवांच्या पूजेत बेलपत्राला आहे खूप महत्त्व.

ज्योतिषी नंदकिशोर मुद्गल सांगतात...

श्रावणी सोमवारी चुकूनही तोडू नये बेलपत्र.

असं म्हणतात की, या दिवशी सर्व बेलपत्रांवर देवी पार्वतीचा वास असतो.

त्यामुळे बेलपत्र तोडणं हा देवी पार्वतीचा अनादर मानला जातो.

त्यामुळे महादेव आपल्यावर नाराज होऊ शकतात.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.