अशी कधीच तोडू नका तुळशीची पानं!

तुळशीला आहे अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व.

असं म्हणतात की, तुळशीत असतो लक्ष्मीचा वास.

त्यामुळे तुळशीची पानं तोडताना विशेष काळजी घ्यावी.

उज्जैनचे ज्योतिषी रवी शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली.

सूर्यास्तानंतर तुळशीची पानं तोडू नये.

ही पानं कधीच नखांनी तोडू नये. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, एकादशी आणि रविवारी तुळशीची पानं चुकूनही तोडू नये.

आंघोळ न करता कधीच तुळशीला स्पर्श करू नये.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.