थांब लक्ष्मी, 'असं'  कुंकू लाव!

कुंकू हा सौभाग्यवतीच्या सोळा शृंगारांपैकी एक शृंगार मानला जातो. 

असं म्हणतात की, कुंकवामुळे नवऱ्याचं रक्षण होतं. त्याच्यावरील सगळी संकटं दूर होतात.

सौभाग्यवती महिला अगदी आवडीने भांगात कुंकू भरतात.

खरंतर भांगात कुंकू असणं ही लग्न झालेल्या महिलेची ओळख मानली जाते. 

काही महिला लहानसं कुंकू लावतात, तर काही महिलांना भांग भरून कुंकू लावायला आवडतं. 

ज्योतिषी पंडित पंकज पाठक सांगतात...

कमी कुंकू लावणं किंवा एक लहानशी टिकली लावणं योग्य नाही.

शास्त्रांमध्ये सांगितलंय की, सौभाग्यवतीच्या भांगात भरपूर कुंकू नसणं म्हणजेच तिचं सौभाग्य धोक्यात येणं.