भाद्रपदात लक्ष्मीला अर्पण करा  5 वस्तू; उजळून निघेल नशीब!

ज्योतिषशास्त्रात तुळशीला आहे विशेष महत्त्व.

तुळशीला मानतात देवी लक्ष्मीचं रूप.

त्यामुळे दररोज करतात तुळशीची पूजा.

ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल सांगतात...

भाद्रपद महिन्यात दररोज तुळशीला अर्पण करावं जल.

या महिन्यात तुळशीला दूध, चंदन, केशर आणि कापूरही अर्पण करणं मानलं जातं शुभ.

यामुळे लक्ष्मी देवी होते प्रसन्न आणि घरात होतं धनसंपत्तीचं आगमन.

यामुळे घरात निर्माण होते सकारात्मक ऊर्जा आणि वास्तूदोष होतात दूर.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.