पावसाळ्यात राहायचं असेल फिट, तर खाऊ नये  6 भाज्या!

पावसाळा घेऊन येतो आजारपण.

अशात काही भाज्या चुकूनही खाऊ नये.

यामुळे होऊ शकतं  फूड पॉइजनिंग.

रांचीचे आयुर्वेदिक डॉक्टर वीके पांडे सांगतात...

पावसाळ्यात वांगी खाऊ नये.

पालक आणि लाल माठापासूनही दूर राहावं.

कोबी, फ्लॉव्हर आणि ब्रोकलीही खाऊ नये.

यामध्ये दडलेले असू शकतात विषाणू.

जे या भाज्या शिजल्यानंतरही राहू शकतात जिवंत.

यामुळे ब्रेन डॅमेजचा असतो सर्वाधिक धोका.