मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणं खूप अवघड असतं.

शुगर लेवल नियंत्रित ठेवण्यासाठी खाण्या-पिण्यात खूप काळजी घ्यावी लागते.

मात्र रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी अनेक घरगुती उपायही खूप प्रभावी ठरू शकतात.

कडुलिंबाची पाने मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात.

कडुलिंबाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात, जे साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

आयुर्वेदातही कडुलिंबाच्या पानांचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

मधुमेहाच्या रुग्णांनी कडुलिंबाच्या पानांचे सेवन करावे.

मधुमेहाच्या रुग्णाने रोज 5-6 कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते

याच्या पानात कडू आणि तुरट रस असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

मधुमेहाचे रुग्ण सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावून खाऊ शकतात.