'या' गावात होत नाही लग्न! या मागचं कारण फारच विचित्र

बिहारमधील शंकरपूर दियारा या गावात लोक आपल्यामुलांचे लग्नच करत नाहीत.

गावकरी मंटू यांनी सांगितले की, ते दरवर्षी देणगी गोळा करतात.

येथील चाचरी पूल दरवर्षी पुरामुळे तुटतो.

त्यामुळे अनेक वेळा लग्नाच्या मिरवणुकीत अडचणी येतात आणि लग्न मोडते.

अनेकवेळा सरकारला विनंती करुन देखील ते याकडे लक्ष देत नाही, असा येथील लोकांचा दावा आहे.

त्यामुळे गावकऱ्यांनी स्वत: हा चाचरी पूल बांधण्याचा निर्णय घेतला.

दरवर्षी असे घडत असल्याने या गावात लोक लग्न करायला किंवा नातं जोडायला नकार देतात.

शिवाय येथे डॉक्टर किंवा एम्ब्युलग्नची देखील काही सोय नाही

विशेषत: रात्रीच्या वेळी येथून रुग्णाला नेणे कठीण होते.