नवरात्रीत सूर्याची तूळ संक्रांती, या राशींना होणार लाभ 

ग्रहांच्या बदलत्या हालचालींना ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे.

18 ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल.

यातून नीचभंग राजयोग तयार होईल. 

काशीचे ज्योतिषी स्वामी कन्हैया महाराज यांच्या मते हा योग 3 राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ राहील.

कन्या राशीच्या लोकांचा समाजात सन्मान वाढेल.

याशिवाय कन्या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळेल आणि बँक बॅलन्सही वाढेल.

या काळात धनु राशीच्या लोकांच्या पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल.

धनु राशीच्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आनंद राहील.

मकर : व्यवसायाचे नवीन मार्ग खुले होतील आणि नोकरीत प्रगती होईल.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही