लग्नात सप्तपदीला (सात फेरे) का आहे इतकं महत्त्व?
विवाह संस्कार हा सनातन धर्माच्या 16 संस्कारांपैकी एक आहे.
लग्न करताना 7 फेऱ्या मारणे (सप्तपदी) हा देखील एक महत्वाचा विधी मान
ला जातो.
सप्तपदी आणि त्याच्या वचनाबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
सनातन धर्मात पती-पत्नीच्या नात्याचे वर्णन सात जन्मांचे नाते असे केले आहे
.
अध्यात्म बातम्या
हेडलाईनवर क्लिक करा
Guru Margi 2023: डिसेंबरच्या शेवटी गुरूचं राशीपरिवर्तन! नवीन वर्षात भाग्यवान ठरणार या राशीचे लोक
लग्नासाठी कुंडलीतील गुण जुळणं का महत्त्वाचं? इथं ओक्के असेल तरच उडवा बार
अचानक मोठा धनलाभ! आदित्य-मंगळ राजयोग जुळून आल्यानं या राशी होणार मालामाल
ज्याप्रमाणे अग्नीचे सात रंग असतात, भगवान सूर्याच्या रथाला सात घोडे असतात.
बरोबर त्याचप्रमाणे लग्नात सात वचन घेतले जातात.
लग्नात पती-पत्नी सात फेरे घेतात ज्यात पत्नीला सात वचने दिली जातात.
मनुष्य सात जन्म या सात चक्रांतून जात असतो.
या कारणास्तव वधू-वरांना सात जन्मांचे सोबती असेही म्
हटले जाते.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही