प्रगती आणि समृद्धीसाठी घरात लावा हे 'रोप'

ग्रहांनुसार व्यक्तीच्या आयुष्यात भरपूर गोष्टी असतात. 

जर ग्रहस्थिती ठिक नसेल, तर व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 

सर्व ग्रह एका व्यक्तिच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावत असतात.

या सर्वात महत्त्वाचा ग्रह सूर्य हा आहे. 

यामध्ये दोन ग्रह राहू किंवा केतू यांना पापी किंवा छाया ग्रह मानले जाते.

लोक ग्रहांनुसारच लग्न ठरवतात. 

ग्रहांच्या नुसार झाडे लावल्याने नशिब आणि आरोग्य दोघांचा फायदा होतो. 

केतू ग्रह वाल्यांनी खसखसचे झाड लावायला हवे.

शनि ग्रह वाल्यांनी शमीचे झाड लावावे.