देशातील कोणती ट्रेन सर्वात घाणेरडी? माहितीय उत्तर?

सर्वात वेगाने धावणाऱ्या ट्रेनबद्दल तुम्ही ऐकलेच असेल.

पण आज जाणून घेऊ सर्वात अस्वच्छ ट्रेनबद्दल

एका अहवालात गलिच्छ ट्रेनच्या घटनेबद्दल दावा केला गेला आहे

पण तुम्हाला माहीत आहे का या अहवालात सर्वात अस्वच्छ ट्रेनचे नाव आहे. काय आहे?

सहरसा-अमृतसर गरीब रथ

या ट्रेनबाबत सर्वाधिक तक्रारी रेल्वेत नोंदवण्यात आल्या आहेत.

फक्त डिसेंबर महिन्यात केवळ अस्वच्छतेबाबत ८१ तक्रारी दाखल झाल्या.

यामुळे ही ट्रेन भारतातील सर्वात घाण ट्रेन बनली.

रेल्वे नं या अहवालानंतर काळजी घेऊ आणि साफसफाईकडे पूर्ण लक्ष देऊ असं देखील म्हटलं आहे